मे २०२१

भवताल मे २०२१  



अंकाविषयी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्दे उपस्थित करणारा हा विशेषांक. त्यापैकी हे काही विषय...

  • पावसाचा अंदाज जाहीर झाला की मीडियामध्ये बळिराजा सुखावणार, वगैरे बातम्या प्रसिद्ध होतात. त्यात तथ्य किती? पावसाचा अंदाज किती खरा ठरतो?.. याविषयी.
  • अलीकडे वादळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. या कमी वेळातील अतिवृष्टीला सामोरे जाण्यासाठी आपण तयारी करतो का?.. यावर टाकलेला लख्ख प्रकाश.
  • पावसाळ्यात भूजल पुनर्भरण करायचे असेल तर त्याची तयारी उन्हाळ्यातच करायला हवी; पण कशी?.. या विषयाची विस्तृत मांडणी.
  • सामूहिकरित्या पाऊस मोजण्याच्या उपक्रमाची गोष्ट.
  • वाळवीबाबत फॅक्टस् - फिगर्स.
  • ...गोंडांच्या भूमीचे रहस्य.
  • आणि बरेच काही...


अनुक्रमणिका