News 
    वृक्षप्रेमींनी तयार केले चार हजार बीजगोळे ( Bhavatal )

    Posted On May 22,2017

      

    वन विभागातर्फे सातत्याने वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी विविध उपक्रम राबण्यात येतात. पण केवळ सरकारी उपक्रम परिणामकारक ठरत नाही. चांगला परिणाम साधायचा असल्यास लोक सहभाग असलेले उपक्रम व्हायला हवे. यातूनच खऱ्या अर्थाने संवर्धन होईल. 

    -माधव गोगटे, निवृत्त प्रधान मुख्य संरक्षक